सोयाबीनच्या दरात तेजीचे संकेत, मार्चअखेर ५८०० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
सोयाबीनच्या दरात तेजीचे संकेत, मार्चअखेर ५८०० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
Read More
चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता? हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा अंदाज
चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता? हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा अंदाज
Read More

हरभरा पाणी व्यवस्थापन: ‘या’ दोन चुका टाळा आणि उत्पादन निश्चित वाढवा

  हरभरा पाणी व्यवस्थापन: अतिरिक्त पाणी आणि भर फुलात पाणी देणे ठरू शकते घातक; तज्ज्ञांचा सल्ला.

ADS कीमत देखें ×

रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात त्याच्या पाणी व्यवस्थापनावर अवलंबून असते. कृषी तज्ज्ञ गजानन जाधवर (व्हाईट गोल्ड ट्रस्ट) यांच्या मते, हरभरा पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून, अनेक शेतकरी अनावधानाने दोन मोठ्या चुका करतात, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. अतिरिक्त पाणी आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पाणी देणे टाळल्यास हरभऱ्याचे उत्पादन वाढवता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment